धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे ममतांना निवडावं नेता - काँग्रेस

लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.

अमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?

भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.

राजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.

साडीवरही नरेंद्र मोदीच!

देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.

...असा असेल मोदींचा ‘निकाला’चा दिवस!

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी भाजप आणि मोदींचे समर्थक उद्या जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत. मोदींचे जन्मस्थळ असलेल्या वडनगरमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलीय.

`टायगर`ला घेतलंय दत्तक...

अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरला अभिनयाप्रमाणेच प्राण्यांचीही आवड आहे. अनेक सुंदर आणि ताकदवान पशु-प्राणी त्याला आपल्याकडे आकर्षित करतात.

मारुती ऑल्टोनं रचला इतिहास!

मारुती ऑल्टो या गाडीच्या 25 लाख युनिटची विक्री नोंदवण्यात आलीय. मारुती या कार कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विक्रीचा हा आकडा गाठून मारुतीनं कार कंपन्यांच्या इतिहासच नोंदवलाय, असं म्हणायला हरकत नाही.

बोनी कपूर यांच्या गाडीला साताऱ्यात अपघात

साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.

रोहितच्या आईशी 89 वर्षीय तिवारींनी केला विवाह!

पितृत्वाच्या वादात फसल्यानंतर उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना रोहित शेखरला अखेर आपला मुलगा मानणं भाग पडलं. त्यानंतर आता या ज्येष्छ काँग्रेस नेत्यानं शेखरची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी विधिवत विवाह केलाय.

कतरीना कैफवर आरती!

कतरीना कैफचे फॅन्स आपलं प्रेम तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकतात यावर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. नुकतंच एका भक्तानं कतरीनासाठी आरती लिहून याचाच एक नमूना सादर केलाय.