रत्नागिरी : परशुराम घाटातील वाहतूक अखेर 16 तासानंतर सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. परशुराम घाटातील धामणदेवी गावाच्या हद्दीत अख्खा डोंगरच्या डोंगर मुंबई-गोवा महामार्गावर खाली आला होता आणि यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता.
हा डोंगर बाजूला करण्याचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. यासाठी चार जेसीबी, 2 फोकलेन यांचा वापर करण्यात आला होता. रात्रभर हे काम सुरू होते आणि अखेर प्रशासनाने सकाळी 7 वाजता या महामार्गावरील वाहतूक सुरू केली.
CSK
0/0 (0.0 ov)
|
VS |
LSG
|
Full Scorecard → |
RR
(18.4 ov) 183/1
|
VS |
MI
179/9 (20.0 ov)
|
Rajasthan Royals beat Mumbai Indians by 9 wickets | ||
Full Scorecard → |
UAE
(20.0 ov) 204/4
|
VS |
OMA
149/9 (20.0 ov)
|
United Arab Emirates beat Oman by 55 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.