जोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी

सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. 

Updated: Jul 1, 2017, 06:47 PM IST

वसई : सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. 

वर्सोवा पुलापासून मुंबई आणि वसईच्या दिशेला वाहनांच्या ६ ते ७  किमीच्या रांगा पाहायला मिळतायत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होतायत.