![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/88824-rane51.jpg)
नारायण राणेंची आक्रमक स्टाईल नव्या वळणावर
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/84163-munde-end.jpg)
एका झंझावाताची अखेर
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83144-desa-rishi.jpg)
पावळेचा पाणी पाष्टाक !
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/61277-dhanji-4.jpg)
अंदाज ४८ मतदारसंघांचे... ईव्हीएममध्ये दडलंय काय?
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे ला आहे. त्याआधीच आमचे रिपोर्टर, इतर काही व्यक्ती आणि झालेलं मतदान, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे यावरुन मी काही अंदाज वर्तविले आहेत. हे अंदाज आहेत. त्यामुळे चुकूही शकतील. मात्र बहुतेक अंदाज हे बरोबर येतील असा विश्वास वाटतोय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/60822-akhaji.jpg)
खान्देशनी आखाजी
आपल्या खान्देशात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. त्याला तिथे `आखाजी` म्हणतात. माहेरवाशिणीचा हा सण लोककलांनी समृद्ध केलाय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/59911-rang-jagnyche.jpg)
कहाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माची!
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म कसा झाला याची एका रिपोर्टरच्या नजरेतून टीपलेली कहाणी... पुण्यात रिपोर्टिंग करत असतांना आलेला हा अनुभव! आता आठवणींचा एक एक तुकडा जोडतांना चित्र स्पष्ट होत जातं...
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/59757-rang-jagnyche.jpg)
एक संवाद गानसरस्वती किशोरी आमोणकरांशी…
किशोरी आमोणकर नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जातं....मनात पाझरायला लागतात भूपचे सूर.. सहेला रे.. किती वेळा ऐकले असेल त्याची गणतीच नाही. रात्रीच्या शांत वेळी ऐकलेला संपूर्ण मालकंस… बागेश्री, भीमपलास, तोडी... कितीतरी राग... पुणे विद्यापीठाच्या लॉनवर ऐकलेली सुरांची मैफल… पुण्यात झालेली बहारदार मैफल…
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/59622-rang-jagnyche.jpg)
सुखी आयुष्याचा मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर
सदैव हसतमुख, प्रत्येक वेळी भेट झाल्यावर आपुलकीने बोलणारे अधिक शिरोडकर गेले. एक ज्येष्ठ वकील, शिवसेनेचे माजी खासदार आणि एक उत्कृष्ठ वन्यजीव छायाचित्रकार..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/59383-rang-jagnyche.jpg)
किस्सा कलमाडींच्या पराभवाचा...
निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार याचा अंदाज बांधणं एक कला आहे. आकडेवारी, लोकांचा कल, प्रचाराची पद्धत, उमेदवारांची पार्श्वभूमी याबरोबरच लोकांची नस तुम्हाला समजायला हवी. मी मला आलेला अनुभव सांगतो.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/57111-corporate-funding1.jpg)
राजकीय पक्षांच्या देणगीचं गणित
राजकीय पक्षांना २० हजारांपेक्षा जास्त आलेल्या देणगीचे तपशिल आर्थिक वर्षात (१एप्रिल ते ३१ मार्च) निवडणुक आयोगाकडे दरवर्षी सादर करावा लागतो. राजकीय पक्षांना देणगीदारांचे नाव, पत्ता, PAN, देणगीची पध्दत या सर्व गोष्टींचा तपशिल द्यावा लागतो.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/54135-gadraj.jpg)
निवडणुकीचा आखाडा, राजकारणाचे रंग
एकमेकांची स्तुती करणारे राजकीय नेते एकमेकांची उणीधुणी काढू लागले. आणि कालपरवापर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे, एकाच व्यासपीठावर येऊ लागलेत. निवडणुका जवळ आल्यात, म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे रंग बदलू लागलेत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/53746-ashokjain.jpg)
ब्लॉग : राजकारण न्याहाळणारा पण रसिक `कलंदर`...
पत्रकाराच्या वाटयाला येणारं असं कलंदर आयुष्य डोळसपणे पहात त्यातली संगती-विसंगती टिपत त्यावर खमंग भाष्य करणारे कलंदर पत्रकार म्हणजे अशोक जैन...
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/53315-bharadidevi.jpg)
`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा
‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/53145-bandya-cartoon.jpg)
बंड्याचे `टोल मोल के बोल`
काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/52570-pune-edi.jpg)
... नाही तर छाती फुटून मी मरेन !
... नाही तर छाती फुटून मी मरेन ! हेच वाक्य परवा किमान ५० वेळा तरी माझ्या तोंडातून निघालं.. प्रत्येक दोन-दोन पावलांवर अंगावर काटा उभा राहील अशी परिस्थिती.. मागून ढकलत ढकलत आपल्याला पुढे ओढणारी दोन निर्लज्ज मंडळी.. नुसतं खाली बसलो तरी ‘खाली बसलास’ असं जोरजोरात कंठशोष करणारा एक खवीस.. खाली बसलो म्हणजे मी एखाद्याचा खून केला अशी भावना माझ्याच काय पण माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या मनात निर्माण करणारा त्याचा आवाजातला सूर
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
‘सामना’च्या शीर्षकाची कथा
बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचा वर्धापन दिन एकाच दिवशी.... पण तुम्हांला माहिती आहे का सामना या वर्तमानपत्राला नाव कसं मिळालं..... या शीर्षका मागील ऐका कथा.....
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
राज ठाकरे असं का बोलले?
नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी आम आदमी पार्टीवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली... या टीकेमागची कारणं काय आहेत ? याचा हा आढावा....
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
दलितांचा आवाज बुलंद करतोय `दलित कॅमेरा`
दलितांचा आवाज आता इंटरनेटवर बुलंद होत आहे. दलितांवर होत असलेले अन्याय, त्यांचे प्रश्न हे यू-ट्यूबच्या सहाय्याने मांडण्याचं काम दलित कॅमेरा करत असतो. देशभरात कुठेही होत असलेल्या अन्याय मीडियापर्यंत पोहोचेलच असं नाही.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला
कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..? रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
`आप` महाराष्ट्रात कोणाला करणार गप्प?
दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे.