संमेलनावरून - राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय

कोकणात राजकीय पटलावर घडलंय-बिघडलंय हे नेहमीच नाट्य पाहायला मिळते. कोकणात वक्तृत्वावर पकड असलेल्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी हालचाल केली. पवारांच्या उपस्थित भास्कर जाधव समर्थकांसह राष्ट्रवादीत ढेरेदाखल झाले. तेथून कोकणात वाढणाऱ्या राष्ट्रवादीत ठिणगी पडली आणि राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय असं वातावरण निर्माण होवू लागलं. हे वातारण पक्ष वाढीला मारक ठरत आहे.

Dec 9, 2012, 06:19 PM IST

कोमसाप संमलेनात कवितांचा बहर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १४ व्या संमेलनाला वादविवादानंतर सुरूवात झाली. अनेक रसिकांनी या संमेलनाला उपस्थिती लावून संमेलनाची रंगत वाढवली. यावेळी, कवी अशोक नायगावकर,अरूण म्हात्रे आणि सौमित्र यांनी आपपल्या शैलीत कवितांचं वाचन करून कार्यक्रमात रंग भरले.

Dec 9, 2012, 01:57 PM IST

चिपळूण साहित्य संमेलन गुरांच्या कोंडवाड्यात?

८६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये होतंय. मात्र ज्या ठिकाणी हे संमेलन होणारे आहे त्या ठिकाणची इमारत म्हणजे खरंच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा? असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडतोय.

Nov 30, 2012, 10:44 AM IST

साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष पदावरून वाद

८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.

Nov 20, 2012, 04:50 PM IST

`टोरांटो साहित्य संमेलना`ची दिमाखात सांगता

कॅनडाची राजधानी टोरांटो इथं रंगलेल्या साहित्यिक मेळ्याची सांगता सोमवारी ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकानं झाली. वसंत आबाजी डहाडे, प्रभा गणोरकर यांच्यासह आठ-दहा साहित्यिक आणि शेकडो साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

Sep 4, 2012, 08:40 AM IST

संमेलनातल्या वादात आयोजकांची फोडणी

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं होणा-या 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाचं ठरतंय. साहित्य संमेलनात विचारात घेतलं नसल्यामुळे आगपाखड करणा-या कोमसापला संमेलनाच्या आयोजकांनी आता डिवचलंय.

Aug 1, 2012, 08:14 PM IST