विहिरींनी तळ गाठला, घरांसमोर रिकामे हंडे... मराठवाड्यात पाणी टंचाईचं तीव्र संकट
Marathwada Water Crisis : पाणीटंचाई आणि दुष्काळ हा मराठवाड्यातील जनतेसाठी नित्यांचाच झालाय. सध्याच्या घडीला 1900 टँकर मराठवाड्याची तहान भागवताहेत. शहरांपासून ते गाव-तांड्यापर्यंत प्रत्येक जण टँकरची अगदी देवदुतासारखी वाट पाहातात.
राजीव कासले
| May 24, 2024, 09:28 PM IST
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7
