Ranbir Kapoor ते Aishwarya Rai हे आहेत बॉलिवूडचे सर्वाधिक कॉन्ट्रोव्हर्शिल ब्रेकअप्स

Bollywood : हे आता आतापर्यंतचे सर्वात कॉन्ट्रोव्हर्शीयल ब्रेकअप्स, ज्यांच्या ब्रेकअपनं अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. 

Jan 05, 2023, 22:57 PM IST

Bollywood Breakups: बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटींच्या चित्रपटांची जेवढी चर्चा होते तेवढीच त्यांच्या लव्ह अफेअरमुळेही होते. परंतु लव्ह अफेअर तर सोडाच परंतु त्यांच्या ब्रेकअप्सहीची जास्त चर्चा होते. काहींनी तर लग्नही केलेले नाही. काहींचे भांडण तर इतके विकोपाला गेले होते की त्यांच्यात भांडणंही होतं राहिली आहेत. यात तर सर्वात जास्त चर्चा रंगली ती  सलमान खान, ऐश्वर्या राय ते रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची. तेव्हा जाणून घेऊया बॉलिवूडच्या मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शील ब्रेकअप्सबद्दल. 

1/5

ऐश्वर्या बच्चन आणि विवेक ऑबेरॉय

these are the most Controversial Breakups in bollywood salman khan aishwarya rai ranbir kapoor

ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ऑबरॉयच्या अफेअरची चर्चा रंगली होती. सलमान, विवेक आणि ऐश्वर्या हे त्रिकूट तेव्हा खूप गाजले होते. यांचे नातेही फार काळ टिकले नाही. 

2/5

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन

these are the most Controversial Breakups in bollywood salman khan aishwarya rai ranbir kapoor

हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या प्रेमकथेची सुरुवात 'क्रिश' चित्रपटापासून झाली. पण लवकरच ब्रेकअप झाले. कंगनानं ऋतिकवर आरोपही केले होते. 

3/5

संजय दत्त आणि माधूरी दीक्षित

these are the most Controversial Breakups in bollywood salman khan aishwarya rai ranbir kapoor

संजय दत्त आणि माधूरी दीक्षितच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या. संजय दत्त तुरूंगात गेल्यानंतर मात्र माधूरीनं त्याच्यापासून अंतर ठेवले होते. 

4/5

रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोन

these are the most Controversial Breakups in bollywood salman khan aishwarya rai ranbir kapoor

रणबीर कपूर आणि दीपिकाही एकमेकांना डेट करत होते. परंतु त्यांचे नातेही फार टिकले नाही. दीपिकाची त्यानं फसवणूक केल्याचं दीपिकानं सांगितले होते. 

5/5

ऐश्वर्या आणि सलमान खान

these are the most Controversial Breakups in bollywood salman khan aishwarya rai ranbir kapoor

ऐश्वर्या आणि सलमान खानचं प्रकरण हे खूप गाजलं होतं. त्यांच्या अफेअरच्या खूप चर्चा होत्या परंतु ऐश्वर्यानं सलमानवर मारहाणीचा आरोप केला होता.