U-19 टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 3, 2018, 05:04 PM IST
U-19 टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव title=

माउंट मौंगानुई : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

अंडर 19 टीमवर आता शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला आहे. सगळीकडूनच भारतीय टीमला शुभेच्छा येत आहेत. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडूलकर यांच्यासोबत अनेकांनी भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा कोणी कोणी दिल्या शुभेच्छा