करमाळा

शाळेत भात खाल्ला; ४०० मुलांना विषबाधा

सोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय. 

Jan 3, 2015, 10:49 PM IST

शाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा

Jan 3, 2015, 09:38 PM IST