मुख्यमंत्री ठाकरेंच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांची नाराजी - राजू शेट्टी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत.
Dec 28, 2019, 11:37 AM ISTकर्जमाफीचा शासनादेश म्हणजे शेतकऱ्यांचा 'सरसकट विश्वासघात' - अजित नवले
सरकरानं केवळ दोन लाखांपर्यंतची दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा हा सरसकट विश्वासघात केल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली आहे.
Dec 28, 2019, 11:07 AM IST