किसान रेल्वे

बच्चू कडू यांनी थोपटली केंद्र सरकारची पाठ, म्हणाले...

नाशिकमधून सुरू झालेल्या या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सोपी होणार आहे. 

Aug 9, 2020, 03:46 PM IST

पहिल्या किसान रेल्वेला हिरवा कंदील, देवळाली ते दानापूर गाडी सुरु

किसान रेल्वे आजपासून सुरु करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सल  गाडीची सुरुवात केली आहे. 

Aug 7, 2020, 01:01 PM IST

शुक्रवारपासून धावणार देशातली पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील

देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती.

Aug 6, 2020, 11:18 PM IST