गिरणा धरण

गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

Sep 26, 2019, 01:23 PM IST

अतिृवृष्टीने जळगावचं पाणी टंचाईचं संकट मिटलं

काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय. 

Sep 11, 2014, 08:24 PM IST