गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम

पंतप्रधानांनी सांगितलं अवयव दानाचं महत्त्व, टीम इंडियाला मॅचसाठी शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे अवयव दानाचं महत्त्व अधोरेखित केलं. अवयवदानामध्ये तामिळनाडू राज्य आघाडीवर असल्याचा उल्लेख यावेळी नरेंद्र मोदींनी आवर्जून केला. त्याचवेळी झी मीडियानं स्वच्छता अभियानाबाबत घेतलेल्या पुढाकाराचीही मोदींनी यावेळी प्रशंसा केली. 

Oct 25, 2015, 01:32 PM IST