गोवंश

अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला

  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Aug 6, 2017, 02:54 PM IST

गोवंश हत्याबंदीचं कोय होणार ?

गोवंश हत्याबंदीचं कोय होणार ?

May 6, 2016, 10:19 AM IST