घुमान

घुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते

घुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते

Apr 6, 2015, 09:32 AM IST

'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Apr 5, 2015, 11:18 PM IST

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

Apr 3, 2015, 04:22 PM IST

अध्यक्षीय भाषणात सदानंद मोरे परखड भूमिका मांडणार?

घुमान इथं होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलयं. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन होणं अपेक्षित असतं. प्रबोधनाची परंपरा असलेल्या घुमानमधून समाजाला आणि राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावण्याचं धाडस डॉ. मोरे करतील का हाच खरा सवाल आहे.

Apr 3, 2015, 09:51 AM IST