तार यंत्रणा

टपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार

मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.

Jun 13, 2013, 04:45 PM IST