तूर डाळ

दिवाळीच्या तोंडावर खराब तूरडाळ, रेशन दुकानदारांकडून माथी

 दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत.  

Oct 12, 2019, 12:51 PM IST

पीकपाणी । तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याची शेतकर्‍यांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 06:41 PM IST

आता, रेशन दुकानावरही मिळणार तूर डाळ!

आता रेशन धान्य दुकानांवरही तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

Nov 22, 2017, 01:07 PM IST

रेशन धान्य दुकानात मिळणार तूर डाळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 08:25 AM IST

खूशखबर! महाराष्ट्र सरकार स्वस्तात देणार तूर डाळ

२ वर्षापूर्वी २३० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ देशाच्या जनतेला कमी दरामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Nov 14, 2017, 04:02 PM IST

तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आणली दिल्लीतून खुशखबर

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नक्षलवाद विरोधी परिषदेत उपस्थिती लावली तर तूरडाळ संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली.

May 8, 2017, 11:00 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

Apr 29, 2017, 12:02 AM IST

नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून

२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे. 

Apr 28, 2017, 09:27 PM IST

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

 सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2017, 05:13 PM IST

तूरी खरेदी मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोललेत...

शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. सध्या तुरीच्या मुद्यावर सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Apr 25, 2017, 08:05 PM IST

व्यापाऱ्यांपुढे कोणाचीच 'डाळ' शिजली नाही, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर

डाळींच्या बाबतीत सरकारने घातलेल्या गोंधळामुळे अद्याप डाळींच्या दराबाबत सामान्यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत सरकारने सुरुवातीपासूनच कोणतेही गंभीर पाऊल न उचलल्याने आणि सरकारच्या धरसोड भूमिकेमुळे ग्राहकांचे हाल तर व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे.

Nov 25, 2015, 06:15 PM IST