नाशिकमध्ये पाणी भरताना महिला विहिरीत कोसळली

पाण्यासाठी जीव गेला

राज्यात पाणी टंचाईनं आणखी एक जीव गेला आहे. नाशिक जिल्हात विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रखुबाई सोनावणे या पन्नास वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मालेगाव वळवाडे गावात ही घटना घ़डली.

May 10, 2012, 09:22 AM IST