पाणीकपात रद्द

Mumbai 10 percent Water Cut Taken Back PT1M4S

मुंबई । पाणीकपातीतून सुटका

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या ५२ टक्के म्हणजेच १९६ दिवसांना पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 20, 2019, 01:50 PM IST

ठाण्यातील पाणीकपात रद्द

ठाण्यातील पाणीकपात रद्द

Jul 12, 2016, 01:42 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर, पाणीकपात होणार रद्द!

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.

Sep 12, 2012, 04:15 PM IST