पोलिसांमुळेच हत्या

पोलिसांमुळेच तिघांना दगडाने ठेचून मारलं

नागपूर शहरातल्या भारतनगरमध्ये काल दगडानं ठेचून संतप्त जमावानं तिघा जणांचा जीव घेतला होता. यासंबंधी धक्कादायक खुलासा स्थानिकांनी केला आहे.

May 10, 2012, 12:48 PM IST