बातमती

बातमतीत शेतकरी आंदोलकांचा उद्रेक

 सरकारनं सहा दिवस उलटले तरी शेतक-यांच्या संपाविषयी ठोस भूमिका न घेतल्यानं बातमतीतल्या आंदोलकांचा आज उद्रेक झाला. शेतकऱ्यांचा उद्रेक वाढत चालला आहे आज पवारांच्या बारामतीत  शहरातील प्रशासकीय भवन समोर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जागरण गोंधळ घातला. यात राज्य सरकारच्या धोरणाचा गोंधळीच्या माध्यमातून बारामतीत उदो उदोचा गजर घुमला.

Jun 6, 2017, 05:12 PM IST