भारत वि झिम्ब्बाब्वे

मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हातातोडांशी आलेला विजय मिळवता न आल्याने भारतीय संघासमोर आज मालिकेत आव्हान कायम राखण्य़ाचे भारताचे लक्ष्य आहे. 

Jun 20, 2016, 09:05 AM IST