मराठवाडा साहित्य संमेलन

मराठवाडा साहित्य संमेलनामध्येही दुष्काळाचे सूर

आपल्या देशात पाणी कमी आहे म्हणून दुष्काळ नाही तर उपलब्ध पाण्याचं नियोजन नाही म्हणून दुष्काळ असल्याचं मत ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांनी व्यक्त केलं. जालना इथं आजपासून दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे.

Apr 9, 2016, 11:29 PM IST