मुख्यमंत्री आदेश

यवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर

सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे. 

Jul 13, 2015, 11:56 AM IST