रस्ता रोको

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Dec 13, 2014, 06:02 PM IST