राज ठाकरे आणि अण्णा हजारे

राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे- अण्णा

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, आमदारांच्या परदेश दौऱ्याला राज ठाकरें पाठोपाठ अण्णा हजारेंनीही विरोध दर्शवला आहे.परदेशदौरे करणाऱ्यांना गावबंदी करावी.

May 3, 2012, 06:03 PM IST