रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार

यूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.

Mar 20, 2012, 10:41 AM IST