लग्न सोहळा

पवारांच्या सूचना डावलून आमदारांचा `दिखाऊपणा` सुरूच...

राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचं राजेशाही थाटात लग्न सोहळे आणि वाढदिवस साजरा करणं सुरूच आहे.

Feb 16, 2013, 10:38 AM IST

शाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

Feb 14, 2013, 04:43 PM IST

भास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर

दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Feb 14, 2013, 01:30 PM IST