लाल दहशतवाद

लाल दहशतवाद

छत्तीसगढमधील २५ मेच्या हल्ल्यानं केवळ सरकारच नाही तर सर्वसामान्यही हादरुन गेलाय. हजार पेक्षा जास्त नक्षलवादीनी परिवर्तन यात्रेला टार्गेट केलं. आदिवासीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच जण सरसावले असताना नक्षलवाद्यांना मात्र हे नकोय का हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय..

May 27, 2013, 11:34 PM IST