शेतीचे नुकसान

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

Mar 12, 2014, 08:56 PM IST