औरंगाबाद । २ हजार टन कचरा रस्त्यावर पडल्याने नागरिक हैराण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 03:42 PM ISTऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर
औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे, अजूनही तोडगा निघत नसल्याने शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे.
Feb 21, 2018, 03:41 PM IST