९ जणांचा बळी

मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनेत ९ जणांचा बळी

मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.

Aug 21, 2017, 01:34 PM IST