2011 world cup final

MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!

ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली. 

Jan 12, 2023, 11:09 PM IST

जेव्हा गंभीर म्हणाला, 'धोनीमुळे वर्ल्ड कप फायनलमधलं शतक हुकलं'

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला आज ९ वर्ष झाली आहे.

Apr 2, 2020, 10:25 PM IST

'वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतक हुकलं'

२०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे आपलं शतक हुकल्याचं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे. 

Nov 18, 2019, 05:34 PM IST