350 jawans killed

रस्ते अपघातात भारताचे सर्वाधिक जवान दगावतात

जवळजवळ १ हजार ६०० जवान विविध अपघातात दरवर्षी दगावतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना देखील आपले एवढे जवान शहीद होत नाहीत.

Dec 3, 2017, 09:54 PM IST