akola riots

कोण घडवतंय महाराष्ट्रात दंगली? कोण बिघडवतंय राज्याचं वातावरण?

अकोल्यानंतर शेवगावमध्येही दोन समाजात दंगल उसळली. त्यामुळे राज्याचं वातावरण कोण बिघडवतंय असा सवाल उपस्थित होतोय.. अकोल्यातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. 

May 15, 2023, 09:02 PM IST