athawale naraj

आठवलेंना केले 'राजी' दूर झाली 'नाराजी'

आरपीआय नेते रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालापासून सुरु झालेली नाराजी, राज्यसभेच्या निवडीनंतर उघड झाली होती. गेल्या काही दिवसात आठवले शिवसेनेवर नाराज असून ते महायुतीतून बाहेर जाणार असल्याच्या शक्य़ता वर्तवण्यात येत होत्या.

Apr 3, 2012, 04:36 PM IST