bengaluru techie

फोनवर बोलत असतानाच पुलावरुन पडून आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ऱस्त्यावरुन चालताना वा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे धोकादायक ठरु शकते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात. सरकारने यासाठी अनेक नियमावलीही जाहीर केलीय. मात्र त्यानंतर लोकांच्या बेपर्वाईमुळे अशा घटना घडतात.

Jan 29, 2018, 04:49 PM IST