bjp ipl

IPLच्या मुद्यावर भाजप आक्रमक

IPLच्या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थीती असताना IPL चे सामने राज्यात अन्यत्र हलवण्याची मागणी विनोद तावडेंनी केली आहे.

Mar 31, 2013, 09:15 PM IST