कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश
Kanjurmarg metro car shed Issue : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर केंद्र-राज्य सरकारने मतभेद बाजूला ठेवून सामोपचाराने लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Apr 7, 2022, 12:19 PM ISTकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
Mar 24, 2022, 01:38 PM ISTसरकारची सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी, यातून कायमची सुटका!
आता एक सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी. सरकारने एकाच आयडीवर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे, अशी योजना आखली आहे.
Jan 25, 2022, 02:16 PM ISTकोरोना चाचण्या वाढवा, केंद्र सरकारचे निर्देश
Corona test center Government
Jan 19, 2022, 09:45 AM ISTदेशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज, PF बँक खाते चेक करा
नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज. देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षाच्या अखेरीस सरकारने चांगली बातमी दिली आहे.
Dec 22, 2021, 09:47 AM ISTBiofuel | पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन; लवकरच अंमलबजावणी सुरू
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Sep 6, 2021, 10:32 AM ISTया 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा
केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.
Aug 13, 2021, 02:54 PM IST'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
Dec 2, 2019, 04:20 PM IST'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला,
Dec 2, 2019, 11:05 AM ISTमुंबई | फडणवीसांनी पैसे परत पाठवले असल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक
मुंबई | फडणवीसांनी पैसे परत पाठवले असल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक
Dec 2, 2019, 10:50 AM IST'४० हजार कोटींचा निधी परत देण्यासाठी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं नाट्य'; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
'४० हजार कोटींचा निधी परत देण्यासाठी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं नाट्य'; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Dec 2, 2019, 10:45 AM IST'फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत'; भाजप नेत्याचाच गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला
Dec 2, 2019, 10:24 AM ISTकेंद्र सरकारचा माहिती अधिकार कायदा संपवण्याचा घाट : सोनिया गांधी
नव्या आरटीआय कायद्याबाबत केंद्र सरकारवर सोनिया गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.
Jul 23, 2019, 05:52 PM ISTसनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!
सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.
Aug 21, 2018, 05:18 PM ISTकेंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले, शेतकऱ्याला अच्छे दिन
शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 03:37 PM IST