company

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

Apr 21, 2016, 08:16 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

Apr 21, 2016, 07:58 PM IST

लेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'

लेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'

Apr 20, 2016, 03:36 PM IST

बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील

बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील

Apr 17, 2016, 06:11 PM IST

अंधत्वामुळे आयआयटीने नाकारला प्रवेश, आज ५० कोटींच्या कंपनीचा मालक

मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या 'बोल्लांट इंडस्ट्रीज' नावाच्या कंपनीचा मालक आहे. 

Apr 7, 2016, 07:29 PM IST

तळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू

तळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू

 

Mar 24, 2016, 06:49 PM IST

इथे काम करणाऱ्यांना यंदा मिळू शकते भरभक्कम पगारवाढ

फेब्रुवारी महिना अर्धा संपलेला आहे, त्यामुळे आता नोकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत.

Feb 18, 2016, 02:20 PM IST

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

Feb 6, 2016, 07:01 PM IST

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

राज्यभरामध्ये हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर, पुण्यामध्ये राजकीय पक्षांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. हेल्मेट सक्तीच्या या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. 

Feb 6, 2016, 05:55 PM IST