covid 19 pandamic india

देशभरात गेल्या २४ तासांत १७१८ नवे रुग्ण; एकूण आकडा ३३ हजारांच्या पार

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Apr 30, 2020, 09:31 AM IST