dal

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

Oct 6, 2015, 06:44 PM IST

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात. 

Oct 6, 2015, 06:19 PM IST

महागाईला अच्छे दिन; डाळी, भाज्या, फळं महाग

पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय. 

Jun 13, 2015, 10:16 AM IST

आता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.

Mar 31, 2015, 03:31 PM IST