environment news

इलेक्ट्रिक वाहनांचे टायर्स ठरतायत डोकेदुखी; मोठ्या प्रमाणात होतय प्रदूषण

कोणत्याही कारसाठी गाडीचे टायर्स खूप महत्त्वाचे असतात. कारचे संपूर्ण वजन टायरनेच उचलले जाते आणि त्यामुळे कारचा रस्त्याशी संपर्क राखण्यास मदत होते. कार रस्त्यावर न घसरता वेगाने धावण्यासाठी, वळण घेऊन आणि ब्रेक लागल्यावर थांबण्यासाठी, रस्त्यावर टायरची पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तथापि, कार चालवताना उर्जेचा वापर कमी करण्यासाठी, टायरमध्ये कमी रोलिंग ग्रीप असणे आवश्यक आहे.

Jul 16, 2023, 04:19 PM IST

Rising Sea Level: महाप्रलयाची चाहूल? मुंबईसह अनेक शहरं पाण्याखाली बुडणार; जाणून घ्या नेमकं घडणार काय?

Rising Sea Level Globally Mumbai London New York Face Massive Flood: समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि पाणी पातळी बदलाचा फटका बसणारी लोकसंख्या 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती

Feb 15, 2023, 03:02 PM IST