explosive comment

सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत, गांधींचा विचारही...'

Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: महात्मा गांधींचे विचार संपले असून नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात असल्याचं विधान यवतमाळमध्ये बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे.

Sep 29, 2023, 09:07 AM IST