fakhruddin g ibrahim

पाकचे आयुक्त म्हणतात, मी 'गांधीवादी'

भारत - पाकिस्तान फाळणीमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. गांधींजींनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर गेले अनेक वर्ष खल सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे.

Jul 12, 2012, 10:17 AM IST