famers death

लातूरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. औसा आणि निलंगा भागाला पावसानं झोडपून काढलं.  यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. औसा तालुक्यातील किल्लारी येथे वीज पडून शेतकरी असलेल्या राम माधव बिराजदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Apr 16, 2018, 10:30 AM IST