farmers worried

पुराची दाहकता, पुरात सारे वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त

 पुरात सारे काही वाहून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

Aug 21, 2019, 06:41 PM IST

लातूर | पीकपाणी | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 06:25 PM IST

दुर्दशा: कर्जमाफीची रक्कमही जमा नाही, शेतमालाला भावही पडले

शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

Oct 25, 2017, 09:17 AM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, शेतकरी चिंतेत

राज्यभरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं बळीराजासमोर नवं संकट उभं राहीलंय. काल दुपारपासून नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्याच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झालाय. 

Nov 23, 2015, 10:54 AM IST