Sairaj Bahutule Likely To Be Team India Bowling Coach :भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये नव्या स्पिनर बॉलिंग कोचची एंट्री होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा स्पिनर बॉलिंग कोचची टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये वर्णी लागू शकते. गौतम गंभीरने स्वतः त्याची शिफारस केली असल्याची माहिती आहे.
Gautam Gambhir About MS Dhoni :टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी आणि टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर यांच्यात मागील काही दिवसांपासून वेगळीच बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. धोनीने भारताच्या वर्ल्ड कप 2026 च्या विजयानंतर हेड कोच गौतम गंभीर विषयी पोस्ट केली होती. ज्यावर गंभीरने एका कार्यक्रमात बोलताना एम एस धोनी हा हेड कोच झाला तर मला आनंद होईल असे म्हटले.
Sourav Ganguly Warning To Gautam Gambhir: टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या यशाच्या शिखरावर आहे. यादरम्यान सौरव गांगुलीने त्याला त्याच्या खरी परीक्षेची आठवण करुन दिली आहे.
T20 World Cup 2026 :आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह आणि न्यूझीलंडचा फलंदाज डेरेल मिचेल यांच्यात वाद झाला होता. यानंतर अर्शदीपवर आयसीसीने दंड सुद्धा लावला. मात्र या सगळ्यानंतर देखील गौतम गंभीरने अर्शदीप सिंहला सपोर्ट करत त्याच्या कृतीचं समर्थन केलं आहे.
How Bold Decision help India Win T20 World Cup:भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्टनुसार, अजित आगरकरांनी गौतम गंभीरच्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्यास नकार दिला होता.
Gautam Gambhir on Kirti Azad: टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात गेल्याबद्दल माजी क्रिकेटर आणि खासदार किर्ती आझाद यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने उत्तर दिलं आहे.
Gautam Gambhir Fumes a day after win: टी-20 वर्ल्डकप जिंकताच गौतम गंभीरने आतापर्यंत कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला न जमलेला रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याच्या नावे आता चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 वर्ल्डकप 2026 अशा दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
T20 World Cup 2026 :टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना पाहण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा या दोघांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर एम एस धोनीने एक खास पोस्ट शेअर केली. यात त्याने गौतम गंभीरचा उल्लेख केला. यावर आता गौतम गंभीरने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
T20 World Cup Gautam Gambhir Press Conference: आयसीसीच्या दोन स्पर्धांमध्ये सलगत जेतेपद मिळवणारा प्रशिक्षक अशी आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची अर्थात कोच गौतम गंभीर याची ओळख झाली आहे.
Gautam Gambhir Critics Statement: गौतम गंभीरने 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा क्रिकेट विश्वचषक खेळाडू म्हणून जिंकला. नंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी 2025 मध्ये भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेले. आता, गंभीरच्या प्रशिक्षणाखाली, भारतीय संघाने 2026 चा टी-20 विश्वचषक देखील जिंकला आहे.
T20 World Cup 2026 Final India Win: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानात सेलिब्रेशन सुरु असतानाच अचानक जय शाह सुर्यकुमार यादव आणि गंभीरला कुठे घेऊन गेले?
IND VS NZ Final :टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या विजयानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचं श्रेयस दोन माजी खेळाडूंना दिलं.
Suryakumar Yadav Statement on Coach Gautam Gambhir: टी-20 विश्वचषक 2026 अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल फारच रंजक विधान करत ड्रेसिंग रूमचं सिक्रेट उघड केलं आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल.
T20 World Cup 2026 :वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यापूर्वी रिंकू सिंहच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करून रिंकू पुन्हा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला. कठीण परिस्थितीत रिंकूने दाखवलेलं शौर्य पाहून हेड कोच गौतम गंभीरने त्याच कौतुक केलं.
Gautam Gambhir praised Rinku Singh: वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंग टी-20 वर्ल्डकपसाठी संघात सामील झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याचं कौतुक केलं आहे.
Why Sanju Samson Was Outside Team India Gambhir Answered: भारतीय संघाचं सेमीफायनलचं तिकीट निश्चित करण्यामध्ये संजू सॅमसनने सर्वात महत्त्वाची भूमिका बाजवली. सलामीवर म्हणून मैदानात उतरलेल्या संजू अगदी सामना जिंकवून देईपर्यंत नाबाद राहिला.
T20 World Cup 2026 : पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजादने भारताचा कोच गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौतमच्या राजकारणामुळे आणि खेळाडूंचा कमी वापर त्यामुळे टीम इंडियाची प्रतिमा खराब झाली आहे.
T20 World Cup 2026 : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची स्पर्धा खेळवली जात आहे. ही स्पर्धा आता अतिशय रंगात येऊ लागली असून भारताने ग्रुप स्टेजमधील तीन सामने जिंकून सुपर 8 स्टेजमध्ये एंट्री केलीये. त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ गेली असल्याचं म्हणता येईल. मात्र अशातच क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय.
India vs Namibia,T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि नामीबिया यांच्यातील ग्रुप ‘A’ सामना दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे. हा या स्पर्धेतील टीम इंडियाचा दुसरा सामना असेल. मात्र या लढतीपूर्वी भारतीय संघाने आपलं नियोजित सराव सत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण काय याबद्दल अधिक जाणून घ्या...
BCCI on Gautam and Virat: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांवर आपले मौन सोडले आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये वाद आहे मतभेद आहेत असं अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता यावर BCCI च्या सेक्रेटरींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.