general raheel shriff

पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - जनरल राहील

पाकिस्तान आज भारताला धमकी देत म्हटले की युद्धासाठी सक्षम असलेली त्याचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.  पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या त्याला विसरू शकणार नाही. 

Nov 24, 2016, 11:05 PM IST