good pay

IT sector news | कर्मचाऱ्यांच्या सोडून जाण्यामुळे कंपन्या हैराण; पगारात करणार भरघोस वाढ

देशातील आयटी उद्योगात कर्मचाऱ्यांच्या गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा कंपनी सोडण्याचा दर 17 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगील पगारवाढ देणार आहेत.

Apr 28, 2022, 02:56 PM IST